एक बातमी 

“…..महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी २३ लाख. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील दुस-या क्रमांकाचं राज्य ठरलंय. देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून, अस्ताव्यस्त पसरलेल्या ठाणे जिल्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ठाण्याची एकूण लोकसंख्या १ कोटी दहा लाख ५४ हजार १३१ इतकी आहे. ….”

— मला वाटते…….आता गेले कित्येक वर्ष ठाण्यासह पूर्ण महाराष्ट्रात लोड शेडींग चालू आहे. आता जनतेला लाईट नसल्यावर अंधारात दुसरे काय काम असणार ? एकच तर मनोरंजन आहे.

6th century

Image via Wikipedia